स्वतःसाठीही जगायला हवं
काल रात्री तब्बल ‘‘अकरा वर्षांनी‘‘ अकरा वाजता तिचा फोन आला. तशी खुप जुनी मैत्री..वॉटस अॅपवरुन क्वचित कधी ‘हाय‘, ‘हॅलो‘ व्हायचं. परंतु हल्ली तसा संफ कमीच झाला होता. काल फोन आला. नुसती धो धो बरसत होती. ‘सुम्या..ओळखलंस? मी…
काल रात्री तब्बल ‘‘अकरा वर्षांनी‘‘ अकरा वाजता तिचा फोन आला. तशी खुप जुनी मैत्री..वॉटस अॅपवरुन क्वचित कधी ‘हाय‘, ‘हॅलो‘ व्हायचं. परंतु हल्ली तसा संफ कमीच झाला होता. काल फोन आला. नुसती धो धो बरसत होती. ‘सुम्या..ओळखलंस? मी…
मुसळधार कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले असून शेतक-यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडले आहे. भात कापणी व्हायच्या आतच काही ठिकाणी भात आडवे होणे, त्याला कोंब येणे असे प्रकार घडल्याने भविष्यात तांदुळ आणि गुरांचा चारा कमी पडणार असल्याची शक्यता शेतक-यां -मधून वर्तविली जात आहे.…
आयुष्यातले काही क्षण असे असतात की जे सदैव आपल्या आठवणीत घर करून राहतात. त्या क्षणांचा आवाका एवढा प्रचंड असतो की त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. काहीतरी नवं करण्याची एक नशा चढते. आपलं भविष्य एका वेगळ्या वळणावर…
सीआरझेडची जनसुनावणी लावली गेली होती. सीआरझेच्या नकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिगंभीर त्रुटी आहेत. ज्यामध्ये आमची मासेमार समाजांची लोक वस्ती, समुद्रातील कांदळवन, कालानुरुप बदललेल्या गावांच्या आत शिरलेल्या उच्चतम भरती रेषा, वाढवणा येथील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रांमधील सागरी जैवविविध तेने भरभरुन असलेले क्षेत्र critically…
''पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार....'' या गीतातून विचारणा करत कवीने तत्कालीन व्यवस्थेवर ठेवलेले बोट आजच्या काळातही तसेच आहे. राज्यात कोविडने हाहाकार उडाला असताना, अर्थव्यवहार ठप्प होती. तेव्हा ग्रामविकास विभागात आउटसोर्सिंग साठी तीन हजार पाचशे कोटींचे कंत्राट काढण्यात आले.जीवनोन्नती अभियानाद्वारे…
९ ऑगस्ट या ‘क्रांतीदिनी‘ सिधुदुर्ग जिल्ह्यात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. नोकरीच्या निमित्ताने शहराकडे जावून जगण्यासाठीचा संघर्ष करणारा तरुणांचा लोंढा जिल्ह्यातच रोखला पाहिजे अशा चर्चेचे गु-हाळ गेली अनेक वर्ष सुरु आहे. अनेक संस्थांचे त्या अनुषंगाने प्रयत्नही सुरु होते, पण या चर्चेला किवा प्रयत्नांना…
शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि.३/९/२०२०च्या ‘किरात‘मध्ये श्री. रमण किनळेकर यांनी लिहिलेला ‘आम्हाला घडविले शिक्षकांनी‘ हा विशेष लेख वाचला. त्यांचा दृष्टीकोन त्यांच्या दृष्टीने रास्त आहे, पण माझा पूर्णतः वेगळा आहे. माझ्या मते शिक्षक हे विविध सामाजिक प्रभावांपैकी विद्यार्थ्यांवर परिणाम करणा-यांमधील एक आहेत. १९५४…
साहेब, आमचा आगामी एपिसोडचा विषय हा ‘निमो‘ आहे, आपण स्क्रिप्ट लिहून द्याल का? दोन वर्षापूर्वी माझ्या मोबाईलवर व्हाटसअप मेसेज येऊन पडला. वेंगुर्ला-दाभोली मधील कलाकारांनी ‘क्यॅजूअल मालवणी‘ हे यूट्यूब चॅनेल सुरु केले होते. थोड्याच कालावधीत ही वेब सिरीज लोकप्रिय झाली. त्यातील अस्सल…
२०२०मधील अर्धेअधिक वर्षे कोरोना सावटातच संपले. हे सावट असेच राहिले तर आर्थिक मंदी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिकडे जाहीर झालेल्या जीडीपीने उणे २३ (-२३) एवढा निच्चांकी तळ गाठल्याने अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनामुळे सेवा क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, पर्यटन, असंघटित क्षेत्रातील…
आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी असतो. विद्यार्थी दशेत आपण भविष्याच्या उंबरठ्यावर उभे असतो आणि आपल्याला घडवत असतात आपले शिक्षक. ‘शिक्षक‘ आपले भवितव्य व्यापून टाकतात. प्रसिद्ध लेखक, शिक्षक, संशोधक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, विद्यापीठ प्राध्यापक त्यांचे कुलगुरु, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकीय नेते, बस, रेल्वे,…