…याची दक्षता घेणे गरजेचे!

              कणकवली कॉलेजच्या ग्राउंडवर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या मुलांच्या क्रीडा स्पर्धा होत्या. छोटी छोटी बच्चे कंपनी अगदी हिरिरीने स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा स्पर्धेतील सहभागाचा आनंद काही औरच वाटत होता. आपल्या संघाच्या विजयाबाबत आयोजक शिक्षक वृंदांकडून…

0 Comments

भारतीय संविधान

        भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५/११/१९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.              माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय…

0 Comments

दीपस्तंभ

बीएमसी ची जीप बिल्डिंग खाली थांबते. सगळी चिल्ली पिल्ली खिडकीला नाक लावतात. पोलीस आले की काय पकडायला? पण नाही त्या जीप मधून साध्या वेशातली एक व्यक्ती उतरते आणि थेट आमच्या घरी येते. “अरे ताता!” आजोबा खुष होतात. ताता आम्हाला खाऊ देतात. सगळी चिल्ली…

0 Comments

बालपण जपताना

      14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमधील निरागसता, निर्मळता जपण्याच्या शुभेच्छा एकमेकांना देणारे संदेश वाचायला मिळाले. बालपणी असणारी निरागसता, आपल्यातील औत्सुक्य, कुतूहल हे वयाने मोठं होत जाताना हळूहळू लुप्त होत जातं. तिथेच आपली…

0 Comments

‘मेड इन कोकण‘

कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हजारो सुक्ष्म, लघु उद्योग व व्यवसाय आहेत. आज कोकणाकडे ‘मुंबई‘ ही एक स्वतःची अशी प्रगत बाजारपेठ आहे. सद्यस्थिती मात्र अशी आहे की, मुंबईसहीत इतर जिल्ह्यांतील बाजारपेठांवर परप्रांतीयांचा पगडा जास्त आहे. इतर प्रांत, राज्य, बहुराष्ट्रीय कंपन्या कोकणाकडे ‘ग्राहक‘ (गि­हाइक) म्हणूनच…

0 Comments

आजार त्याला / तिला दमवतोच आहे

आपण काय मदत करू शकतो?       आपण यापूर्वी मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला कोणकोणती लक्षणं जाणवतात हे पाहिलंच आहे. आजारावरची औषधं घेत असताना सुरुवातीच्या काळात बऱ्याच रुग्णांना ग्लानी येणे, स्नायू आखडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, वजन वाढणे, मळमळ, तोंडाला कोरड पडणे इ. पैकी काही दुष्परिणामांना सामोरं…

0 Comments

कलाकृती मधील ‘तीचं’ अस्तित्व…

5 नोव्हेंबर रंगभूमी दिन निमित्ताने –       न्यायालयीन कामकाजात समोर आलेल्या पुराव्यावरूनच निकाल दिला जातो. तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’ सारखी नाटके आपल्या समाजातील वास्तव दाखवणारी मोठी उदाहरणे आहेत. प्रत्यक्षातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट…

0 Comments

मुखी घास घेता करावा विचार

      “अरे रोहन, थांब! लगेच वेफर्सचं पाकीट कशाला फोडतोयस? माझा स्वयंपाक झालाय म्हणतेय ना? फक्त पानं घ्यायची आहेत.“ माधवी अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.   “मामी, मी करतो तुला पानं घ्यायला मदत. रोहन, राधिका मला दाखवा बरं, ताटं, वाट्या, भांडी कुठे असतात?“…

0 Comments

नेमबाजीतील उज्ज्वल तारका – सानिया आंगचेकर

  महाभारत ग्रंथ वाचताना गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्येचे शिक्षण देते वेळची कथा आपण शाळेमध्ये नक्कीच वाचली असणार. अर्जुन वगळता सारे शिष्य गुरुंच्या परीक्षेतून वगळले गेले. फक्त अर्जुनच का गुरु द्रोणाचार्यांच्या परिक्षेत अव्वल ठरला. त्याचे कारण- गुरुंच्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास, अचूक संधान व…

0 Comments

सहज संवाद

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही गोष्ट अनुभवावयाची असेल, प्रत्यक्ष जाणून घ्यायची असेल यासाठी तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या सहवासात एक दिवस काढावा लागेल, अत्यंत साधी राहणी, शांत आणि संयमी स्वभाव. साधा लांब हाताचा शर्ट पॅन्ट, साधी चप्पल अशा पेहराव्यात त्यांचा…

0 Comments
Close Menu