आंतरराष्ट्रीय योगदिवस

2015 साली आपण पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. केवळ साजराच नाही तर ‘योगशास्त्राचे’ संपूर्ण जगभर ब्रँडींग केले आणि आपण योगशास्त्राचे पेटंट घेतले. आणि या पेटंटमुळे या योगशास्त्रावर आता कुणीही आपला हक्क सांगणार नाही. आपल्या गौरवशाली परंपरेचा भाग असणारे ‘योगशास्त्र’ यावर आपले वर्चस्व अबाधित…

0 Comments

पंढरीची वारी

       ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी असं म्हटलंय की, “वारीला येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र“. महाराष्ट्रातील समाजाचे एकत्र दर्शन घ्यायचे असेल तर वारी सारखे साधन नाही. साने गुरुजींनी पंढरीला महाराष्ट्राचे हृदय म्हटले आहे. महाराष्ट्राच्या समाज संस्कृतीत पंढरीच्या वारीचे असे अनन्य साधारण…

0 Comments

संकल्प सिद्धीचा ब्रह्मर्षी

अनंत हस्ते कमलाकराने बहाल केलेले निसर्गसौंदर्य म्हणजेच ‘दाभोली‘ गाव. वेंगुर्ला शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वसलेले, वायंगणीमधील अथांग सागर जणू अरबी समुद्राचे यथावचीत दर्शन घडविणारे व उत्तरेकडील छोट्याछोट्या पर्वत रांगांमध्ये विराजमान झालेले. नारळ, काजू, आंबे तसेच भात शेती व मासेमारी या व्यवसायात रममाण असणा­या…

0 Comments

नाही पुस्तक नाही दप्तर…

    कल्पना नवी नाही. तशी जुनीच. पण नवीन शैक्षणिक धोरणात परत नव्याने आलेली- म्हणून जुन्याचाच पुन्हा नव्याने विचार!       मुलांच्या पाठीवरच्या दप्तराच्या वाढत्या वजनाची चिंता अनेकांनी व्यक्त केली. अनेक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुलांच्या दप्तराचे प्रत्यक्ष वजन करून, मुलांची आरोग्य तपासणी करून…

0 Comments

  माझी अमेरीका सफर

America is hope. It is compassion. It is excellence.It is Valor.           अमेरीका हे आमच्यासाठी स्वप्न होते आणि ते आमच्यासाठी साकार केले ते आमची कन्या अनुरीमा हिने. अमेरिकेच्या आमच्या वास्तव्यात तिकडचे जीवन अगदी जवळून अनुभवण्यास मिळाले.       अमेरिकेत आम्ही पाहिले की, तरुणाई स्वावलंबी…

0 Comments

एकच जिद्द…!

            गेली पाच वर्षे ‘नाणार की जाणार’ अशी चर्चा करता करता बारसुमध्ये होऊ घातलेली भलीमोठी रिफायनरी आता जीवन मरणाच्या (कोणाच्यातरी जीवनाच्या आणि कोणाच्यातरी मरणाच्या) उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. “अभी नहीं तो कभी नहीं“ असा संघर्ष सुरु झालाय. त्यापलीकडे एक…

0 Comments

सामाजिकतेचे वास्तव!

               नुकतीच एक समाज माध्यमातून आलेली एक पोस्ट वाचनात आली. त्यातून डिजिटल इंडियामधील ख¬या भारताचा वास्तववादी चेहरा नजरेसमोर आला. तत् प्रसंगी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यावाचून राहिले नाही म्हणून हा करण्यात आलेला लेखन प्रपंच. एका…

0 Comments

तोटकेकराकडचा कॉकटेल

  वेंगुर्ल्याला गेल्यावर मासे खाणे मस्ट आहे, असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते अर्धसत्य आहे. वेंगुर्ल्याला भेट देणारा मुंबईकर प्रत्येक ट्रिपला तोटकेकरांच्या ‘क्वालिटी कोल्ड्रींक’ ला कॉकटेल खाण्यासाठी हमखास भेट देणारच हे मात्र नक्की. ‘वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंती’ला भरभरुन मिळणारा प्रतिसाद बघून अस्मादिकांनी यावेळी तोटकेकरांच्या…

0 Comments

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांबाबतचे कार्य

स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगतीमागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे ते म्हणजे बोधिसत्व नेते, घटनाकार विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजासाठी काय केलं ह्या बऱ्याच प्रश्‍नांची उत्तरं मनुस्मृतीमधून मिळतील, तर त्यासोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्कांचाही उलगडा होईल व गुलामी खाली जगणं काय…

0 Comments

तात्याची खानावळ

बऱ्याच कालावधीपासून वाचकांचा आग्रह होता, ‘घोगळ्यांनू तात्याच्या खानावळीवर एकदा लीवा.’ माझ्याही मनात होते पण योग येत नव्हता. शेवटी वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंतीमधून हा योग आलाच. ‘तुमच्या खानावळीवर लेख लिहीण्यासाठी तुम्हाला भेटायला घोगळे येणार आहेत’, हा निरोप ऐकून तात्या थोडे संकोचले. ‘माझ्याकडे काय आसा लिवण्यासारा...’ त्यांना…

0 Comments
Close Menu