शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नागरी कृती समिती ॲक्शन मोडवर
स्वच्छतेमध्ये नावलौकीक प्राप्त केलेले वेंगुर्ला शहर पालिकेच्या चाललेल्या धीम्या कारभारामुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शहरात अनेक समस्या निर्माण झाल्याने जागरूक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत नागरी कृती समिती पुनर्जिवीत केली आहे. या समितीतर्फे विविध विकासकामांचा स्पॉट पंचनाम्यांवर भर देत कामांची झालेली परिस्थिती जनतेसमोर आणली…
