प्रजासत्ताक दिन
15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही पद्धत आपण स्वीकारली ही पद्धत भारतीय लोकांना एकदम नवी होती. त्या काळचा विचार केला तर आपली प्रचंड लोकसंख्या, त्यात अशिक्षित लोकांची संख्या खूपच जास्त, शिक्षण नाही त्यामुळे जगात काय चाललय याची माहिती नाही,…
