बॅ.बाळासाहेब खर्डेकर – वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासाचे अध्वर्यू
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर गेली अनेक वर्षे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पुढा-यांची नजर पडली नव्हती असेच म्हणावे लागेल. सन १९५२ मध्ये नगर वाचनालयाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. खर्डेकर वेंगुर्ला येथे येतात. वेंगुर्ल्याच्या परिसराची त्यांना भुरळ पडते. निसर्ग संपन्न परिसर,…