बॅ.बाळासाहेब खर्डेकर – वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासाचे अध्वर्यू

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर गेली अनेक वर्षे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पुढा-यांची नजर पडली नव्हती असेच म्हणावे लागेल. सन १९५२ मध्ये नगर वाचनालयाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. खर्डेकर वेंगुर्ला येथे येतात. वेंगुर्ल्याच्या परिसराची त्यांना भुरळ पडते. निसर्ग संपन्न परिसर,…

0 Comments

संघर्ष कळणेवासीयांचा

मानसिंग राजाराम देसाई. वय वर्षे अंदाजे ६० च्या आसपास. कळणे खनिज विरोधी लढ्यात १०३ दिवस तुरुंगवास भोगणारे सामान्य शेतकरी. गुन्हा एवढाच कि  स्वतःच्या शाश्वत व पारंपरिक उपजीविकेचे साधन वाचविण्यासाठी खनिज प्रकल्पाला केलेला विरोध. मुजोर खाण कंपनीने सर्वच राजकीय पक्षांना आपल्या दावणीला बांधून घेतले.…

0 Comments

साखरपा गावाने केली पुरावर मात

 पश्चिम घाटातून वाहत कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे येणारी ‘काजळी‘ नदी पावसाळ्यात आपत्ती घेऊन येते, संपूर्ण बाजारपेठ आणि रहिवासी भाग पुरात जातो. पण या वर्षी हे घडलेच नाही. साखरपा पुरापासून वाचले! याला कारण गावक-यांनी केलेला नदीतील गाळमुक्तीचा निश्चय. दगड-गोट्यांच्या स्वरुपात येणा-या गाळाने निर्माण…

0 Comments

रामभाऊ म्हाळगी

   सत्ता असो किंवा नसो, देशासाठी काही कार्यकर्ते तळमळीनं काम करत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी सत्ता कुठेही दृष्टीक्षेपात नसताना, राजकीय सहकार्य मिळत नसतानाही अनेक वर्ष विरोधी बाजूला राहून, संघ विचाराचे अनेक नेते निष्ठेनं समाजकार्य करत होते. त्यापैकीच एक ’रामभाऊ म्हाळगी’.       रामभाऊ म्हाळगी यांचा…

0 Comments

संत साहित्यातील सकारात्मकता

संत पळपुटे होते, टाळकुटे होते. त्यांनी समाजाला निष्क्रिय बनवले असा आरोप संतांवर आणि संत साहित्यावर काहीजण वारंवार करत असतात. संत विचाराचे मर्म जाणून न घेता, त्यावर चिंतन मनन न करता संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावला जातो. म्हणूनच संत साहित्य नकारात्मक आहे की सकारात्मक,…

0 Comments

याचसाठी केला होता अट्टाहास

भारतातील सुप्रसिद्ध पुरातन क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर. ‘भूलोकीचे वैकुंठ‘ अशी संज्ञा संत महात्म्यांनी दिली आहे. या वैकुंठ नगरी पंढरपुरातील आराध्य दैवत म्हणजे श्री पांडुरंग. ‘पायीवारी‘ ही चिज आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी सरकारी कार्यालयातून निवृत्त झाल्यावर वयाच्या ६५ वर्षी मी काही मित्रांसोबत…

0 Comments

वेंगुर्ल्याचा मासळीबाजार

दोन-तीन वर्षापूर्वी पर्यटनासाठी ‘ओमान‘ या देशात ‘मस्कत‘ या शहराला भेट देण्याचा योग आला होता. तसं ओमान/मस्कत हे काय भारतीयांच्या दृष्टीने पर्यटनाचे आकर्षण नव्हे. पण भारतातील एक नामांकित टुर कंपनीने अत्यल्प दरात ‘ओमान टुर‘ आयोजित केली होती. अत्यल्प म्हणजे अगदी विमानाच्या परतीच्या तिकीट खर्चापेक्षा…

0 Comments

मुकी बिचारी कुणीही हाका

          अस्मितेच्या राजकारणाला बरे दिवस आले आहेत. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या अस्मितेचे राजकारण करून सत्ते पर्यंत जाणारे पक्ष, नेते आपण पाहतोय. अशाप्रकारचे राजकारण करुन लोकांचे लक्ष वेधता येते. सरकारला अडचणीत आणता येते. स्वतःचा अजेंडा पुढे रेटता येतो, पण…

0 Comments

कृष्ण गोपाळ तथा वासू देशपांडे

 नाथ पै आणि बाबा       राष्ट्र सेवा दल आणि शिक्षण क्षेत्र ही बाबांच्या जीवनाची अभिन्न अंग होती. तसेच त्यांच्या जीवनाचा फार मोठा भाग नाथ पै या व्यक्तिमत्वाने व्यापलेला होता. दोघांचा मैत्र सर्वश्रुत आहे. बाबांनी म्हटल्याप्रमाणे, “नाथने माझ्यावर माया केली व मी त्याच्यावर भक्ती…

0 Comments

‘अतुल’नीय हुले

साधारण 1985 - 90 दरम्यान एका प्रमुख दैनिकात एक जाहिरात झळकली होती. मुंबई “दूरदर्शन वर मालवणी!“ त्यासाठी नवोदित कलाकारांनी संपर्क साधावा अशी अपेक्षा होती. त्या जाहिरातीत एक रुबाबदार फोटो (स्टाइलिश) होता. तो अतुल हुले साहेबांचा होता ज्यांच्याशी नवोदितांनी संपर्क साधायचा होता. ते कात्रण…

0 Comments
Close Menu