मशाल कमळाला करपून टाकल्याशिवाय राहणार नाही-विनायक राऊत
कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. कोकणभूमी परप्रांतियांच्या घशात घालण्याचे काम भाजप करत आहे. आतातर ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेणार आहेत आणि त्याठिकाणी सिडको आणणार आहेत. यात वेंगुर्ला तालुक्यातीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री असून सुद्धा केसरकर यांनी…