स्वच्छतेची कमाई ३१ कोटींवर
वेंगुर्ला न.प.च्या तत्कालीन मुख्याधिकारी संजिवनी दळवी यांनी महाराष्ट्रात ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे बायोगॅस प्रकल्प बंद पडत असताना देखील वेंगुर्ला शहरात बायगॅस आणि कांडी कोळसा प्रकल्प मंजूर करून त्याचे काम सुरू केले. सन २०१५ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. या अभियानात तत्कालीन मुख्याधिकारी…