उद्योजकांनी मांडला समाज प्रबोधनाचा नवा आयाम
समाजातील तृतीयपंथी व्यक्तीलाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि समाजाने त्याला आपल्यापासून वेगळे न करता समजून घेत अशा शोषित घटकांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन रिया आळवेकर यांनी केले. कुडाळ औद्योगिक वसाहतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल विशेष धन्यवादही…