महागाईचा आगडोंब

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर!‘ हातालाच बसणारे चटके आता महागाईच्या रुपात माणसाच्या संपूर्ण आयुष्यालाच बसू लागले आहेत. स्वतःबरोबरच आपला संसार-प्रपंच सांभाळताना पार कोसळून जायची वेळ आली आहे. जीवन जगण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूंचेच दर गगनाला भिडत असल्याने…

0 Comments

पोषण आहारात समन्वयाचा अभाव

पूर्वी म्हणजे फार नव्हे. अंदाजे पन्नासेक वर्षापूर्वी सात वर्षाची मुलं झाली की, त्याला पहिलीतल्या वर्गात बसविले जायचे. पहिले एक दोन दिवस शाळेत जायला कंटाळा करणारी मुले प्रचंड रडारड, गोंधळ घालीत. पण कालांतराने शाळेतल्या इतर मुलांशी दोस्ती झाल्यावर शाळेला सुट्टीच असू नये असे त्यांना…

0 Comments

मौसम परीक्षांचा

ऑनलाईन की, ऑफलाईन म्हणता म्हणता अखेर ऑफलाईन परीक्षा घेण्यावरच शिक्कामोर्तब झाले आणि बारावीची परीक्षा संपतही आली तर दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. बोर्डाची परीक्षा म्हटली की, मुलांसोबत पालक, शिक्षक हेही प्रचंड तणावाखाली वावरत असत. मनासारखा निकाल लागेपर्यंत ही परिस्थिती कायमच असे. त्यामुळे ‘ज्ञानार्थी व्हा,…

0 Comments

प्रश्न व्यवस्थेइतकाच वृत्तीचाही!

अनेक घटना वृत्तपत्रातून, सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकदा आपल्या वाचनात येतात. आपण त्या वाचतो, या घटना काही वेळेला आपल्या मनात राहतात, तर काही घटना बातमी म्हणून आपण सोडूनही देतो. तशीच ही एक घटना. बाब म्हटले तर खूप साधी. अनेकांच्या दृष्टीने ती किरकोळ वा नगण्यही…

0 Comments

महाराष्ट्राची शोकांतिका

अलिकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ झाले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. एकमेकांवर हजार लाखांचा आरोप आता ‘चिल्लर बाब‘ झाली आहे. ‘पाचशे हजार कोटींचा घोटाळा‘ करण्यात आल्याचे आरोप रोज झाडले जात आहेत. ‘पत्रकारांना…

0 Comments

राजकीय हिजाब उतरवा..!

‘हिजाब‘ चा मुद्दा सध्या देशभर चर्चेचा ठरला आहे. यासंदर्भात कोकणचे वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते. कारण कोकणात यापूर्वी कधी धार्मिक आयडेंटिटी (ओळख) दाखविण्याची किंवा निर्माण करण्याची चढाओढ वा परिस्थिती दिसून येत नाही. मात्र, गेल्या काही वर्षात ही धार्मिक ओळख प्रस्थापित करण्याच्या रस्सीखेचात कोकण प्रदेश…

0 Comments

संवदेना जपणारा ‘बाबा‘

‘क्या कमाया पुछे अगर तू नही कमायी धन की पुंजी घर बनाया प्यार से भरा इज्जत यह दौलत हमारी।‘ इतक्या सहजतेने डॉ. अनिल अवचट उर्फ ‘बाबा‘ हे ‘दोहे‘ लिहित असत. हा तर स्वतःवरच लिहिलेला दोहा. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आदर्श समाजात चिरंतर राहिल…

0 Comments

मलमपट्टी किती काळ चालणार?

राज्यशासनाच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकाने, आस्थापना, हॉस्पिटल, मोबाईल कंपन्याचे जाहिरात फलक हे ठळक मराठी भाषेत असावेत असा आदेश जाहीर करण्यात आला आहे. या आदेशात कोणतीही पळवाट ठेवण्यात आली नसून मराठी अक्षरे इतर भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही असेही…

0 Comments

‘बिलिमारो‘चे गारुड

‘दशावतार‘ या लोककलेला सुमारे ८०० वर्षांपेक्षाही अधिक समृद्ध वारसा आहे. ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा‘ असणा-या कलावंतांनी आत्तापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली. दशावतार या लोककलेचे जतन करणा-या मंडळांना शासनाने प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर दशावताराला तळकोकण आणि गोव्यामध्ये मोठा लोकाश्रय आहे. त्यामुळे या कलेविषयी…

0 Comments

एसटीच्या मरणकळा

    एसटी शहरातील आणि गाव-खेड्यातील लोकजीवनातील अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच जीवनावश्यक साधन बनून राहिलेली. हिच्या रंगावरुन हिला दिलेलं लाडकं नाव ‘लालपरी!‘     एकेकाळी पु.ल.देशपांडे यांनीही आपल्या लिखाणातून एसटीतून प्रवास करताना येणा-या गंमतीजंमती विषद केल्या होत्या. त्याकाळी एसटीचाही एक वेगळा रुबाब होता. मुंगीलाही…

0 Comments
Close Menu