महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला…

0 Comments

वायंगणीतील माती सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले

वेंगुर्ला-मालवण सागरी महामार्गावरील वायंगणी गणेश मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला भारतीय खाण मंत्रालयाच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तथा राज्य एकक महाराष्ट्र पुणे यांच्याकडून मशिनद्वारे सुरू असलेले मातीचे नमुने गोळा करण्याचे काम जागृत नागरिकांनी रोखले.     या खोदकामासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे सूचित केलेले नव्हते, असे…

0 Comments

प्रयोगशाळेतून नवीन नाटक जन्माला येईल

  कुडाळ हायस्कूलच्या आवारात क.म.शि.प्र.मंडळाने उभारलेल्या चि.त्र्यं.खानोलकर ललित कला केंद्र व वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते झाले. यावेळी चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कन्या हेमांगी नेरकर, दिप्ती कळसुलकर, क.म. शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सावंत, दिग्दर्शक चंदू शिरसाट, रंगभूषाकार विलास कुडाळकर, कुडाळेश्वर…

0 Comments

भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत प्रज्ञासूर्य आसोली प्रथम

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ला आणि भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामान वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात घेतलेल्या ‘होता तो भीम माझा‘ भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत आसोली येथील प्रज्ञासूर्य ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला.       स्पर्धेचे उद्घाटन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिधुदुर्गचे महासचिव किशोर कदम व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच…

0 Comments

जादा निधी मिळण्यासाठी जास्त मताधिक्य द्या-केसरकर

पर्यटनाच्यादृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, बॅ.नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच…

0 Comments

मशाल कमळाला करपून टाकल्याशिवाय राहणार नाही-विनायक राऊत

कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. कोकणभूमी परप्रांतियांच्या घशात घालण्याचे काम भाजप करत आहे. आतातर ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेणार आहेत आणि त्याठिकाणी सिडको आणणार आहेत. यात वेंगुर्ला तालुक्यातीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री असून सुद्धा केसरकर यांनी…

0 Comments

वाळूशिल्पातून मतदान जनजागृती

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला झुलत्या पुलानजिक मतदान जनजागृती करणारे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सहकार्याने दाभोसवाडा येथील वाळूशिल्पकार संजू हुले यांनी साकारले आहे.

0 Comments

विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.       नारायण राणे यांच्या…

0 Comments

राम नवमीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

विश्व हिदू परिषद, वेंगुर्ला प्रखंडतर्फे भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरामध्ये १७ एप्रिल रोजी मारूती स्तोत्र, श्री रामरक्षा व हनुमान चालिसा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला, तुळस, शिरोडा व सावंतवाडी येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेंचा निकाल पुढीलप्रमाणे - मारूती स्तोत्र पठण - प्रथम-रघुवीर…

0 Comments

थापाड्या लोकांना घरी बसविण्याची वेळ-राऊत

आडेली जि.प.मतदार संघातील स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे २२ एप्रिल रोजी उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी माजी राज्य मंत्री प्रविण भोसले, संजय पडते, शैलेश परब, अर्चना घारे-परब, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, विवेक ताम्हणकर, जान्हवी सावंत, बाळा गावडे, भालचंद्र…

0 Comments
Close Menu