सुरेश प्रभूंच्या संकल्पनेतून साकारलेली ‘सायकल बँक‘
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हा ७०टक्के ग्रामीण क्षेत्र आहे. तालुका हायस्कूल, माध्यमिक हायस्कूलमध्ये आठवी-दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. शाळेतील २५ ते ३०टक्के विद्यार्थी बसने येत असतात. ग्रामीण भाग त्यात ठरावीक बस असल्याने वेळेच्या आधी व शाळा सुटल्यावर उशिरा घरी जावे लागते. त्यांची…