तहसिल कार्यालयांना शासकीय गाड्या द्या!
गेल्या चार ते पाच वर्षात जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी सातत्याने, वारंवार लेखी व तोंडी मागणी करुन देखील अद्यापपर्यंत कोणत्याच तालुक्याला महाराष्ट्र शासनाकडे निधी असूनही नविन शासकीय गाडी दिली नाही. त्यामुळे सर्व तहसिल कार्यालयामधील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व वंचित…
