शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारांनी उद्योजक व्हावे-राज्यपाल कोश्यारी
विद्यापिठातील लॅबमध्ये जे शेती, अन्न, फळांवर संशोधन केले जाते, त्याचा उपयोग बेरोजगार व शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वत:चे उद्योग सुरु करावेत. जेणेकरुन शेतकरी आणि बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. तसेच या भागातील रोजगारही वाढेल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे…
