सासू-सून जोडगोळीने संचलित अनोखे-शांतादुर्गा भोजनालय

वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती- ‘अरे मी योग्य ठिकाणी आलोय ना...’ मनातल्या मनात स्वत:लाच प्रश्‍न विचारत अस्मादिकांनी शांतादुर्गा भोजनालयात प्रवेश केला. वेंगुर्ले शहरातील जुन्या पध्दतीचे एक घर, त्या घरातच सासू-सून जोडगोळी संचलित करत असलेले हे भोजनालय. रत्नागिरीच्या एका वाचकाने मला शिफारस केली म्हणून मी या भोजनालयाला…

0 Comments

आनंदयात्री

         ‘वेंगुर्ल्याचा सुपूत्र’ ही मानाची उपाधी कधी माझ्या नावाच्या आधी लागली हे कळलेच नाही. आज याच वेंगुर्ल्याच्या सुपूत्राचा वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात लेखक म्हणून सन्मान करण्यात आला.       या सन्मानास मी पात्र ठरलो, एवढे माझे कार्य आहे…

0 Comments

जगण्याची लढाई

       ते हॉटेल तसं प्रसिद्ध!! अनेक प्रसिद्ध व्यक्ती, कॉलेज तरुण तिथे असायचेच! आम्ही सगळे एका टेबलशी बसलो. त्या हॉटेलमधे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष एका कोपऱ्यात बसलेल्या कुटुंबाकडे वारंवार जात होते असं लक्षात आलं. कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ही त्या कोपऱ्यातून येणारे आवाज…

0 Comments

स्वयंशिस्तीचे अभिनव ग्रंथालय

पाच विद्यार्र्थ्यांची यशस्वी भरारी       ग्रंथालयासाठी ना शासनाचे अनुदान; ना पगारी ग्रंथपाल तरीही विद्यार्र्थ्यांच्या स्वयंशिस्तीवर विद्यार्थ्यांनी विद्यार्र्थ्यांसाठी चालविलेले सावंतवाडीतील अनोखे ग्रंथालय म्हणजे “अभिनव ग्रंथालय“ आणि अभ्यासिका. अभिनव अभ्यासिकेत येणारे  सर्वसामान्य कुटुंबातील दोन विद्यार्थी पोलीस, एक विद्यार्थी चार्टड अकाऊंटंट, एक विद्यार्थी राष्ट्रीय बँकेचा विधी अधिकारी आणि एक…

0 Comments

…याची दक्षता घेणे गरजेचे!

              कणकवली कॉलेजच्या ग्राउंडवर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या मुलांच्या क्रीडा स्पर्धा होत्या. छोटी छोटी बच्चे कंपनी अगदी हिरिरीने स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा स्पर्धेतील सहभागाचा आनंद काही औरच वाटत होता. आपल्या संघाच्या विजयाबाबत आयोजक शिक्षक वृंदांकडून…

0 Comments

भारतीय संविधान

        भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५/११/१९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.              माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय…

0 Comments

दीपस्तंभ

बीएमसी ची जीप बिल्डिंग खाली थांबते. सगळी चिल्ली पिल्ली खिडकीला नाक लावतात. पोलीस आले की काय पकडायला? पण नाही त्या जीप मधून साध्या वेशातली एक व्यक्ती उतरते आणि थेट आमच्या घरी येते. “अरे ताता!” आजोबा खुष होतात. ताता आम्हाला खाऊ देतात. सगळी चिल्ली…

0 Comments

बालपण जपताना

      14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमधील निरागसता, निर्मळता जपण्याच्या शुभेच्छा एकमेकांना देणारे संदेश वाचायला मिळाले. बालपणी असणारी निरागसता, आपल्यातील औत्सुक्य, कुतूहल हे वयाने मोठं होत जाताना हळूहळू लुप्त होत जातं. तिथेच आपली…

0 Comments

‘मेड इन कोकण‘

कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हजारो सुक्ष्म, लघु उद्योग व व्यवसाय आहेत. आज कोकणाकडे ‘मुंबई‘ ही एक स्वतःची अशी प्रगत बाजारपेठ आहे. सद्यस्थिती मात्र अशी आहे की, मुंबईसहीत इतर जिल्ह्यांतील बाजारपेठांवर परप्रांतीयांचा पगडा जास्त आहे. इतर प्रांत, राज्य, बहुराष्ट्रीय कंपन्या कोकणाकडे ‘ग्राहक‘ (गि­हाइक) म्हणूनच…

0 Comments

आजार त्याला / तिला दमवतोच आहे

आपण काय मदत करू शकतो?       आपण यापूर्वी मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला कोणकोणती लक्षणं जाणवतात हे पाहिलंच आहे. आजारावरची औषधं घेत असताना सुरुवातीच्या काळात बऱ्याच रुग्णांना ग्लानी येणे, स्नायू आखडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, वजन वाढणे, मळमळ, तोंडाला कोरड पडणे इ. पैकी काही दुष्परिणामांना सामोरं…

0 Comments