चरित्रकार वीणाताई
आपण वाचतो, त्यातली काही पुस्तकं आपल्या लक्षात राहतात.. पण त्यातही आपल्या मनाच्या कप्प्यात आयुष्यभरासाठी मुक्काम करतात अशी काही मोजकीच... ‘वीणाताई गवाणकर‘ यांचं लेखन कायमच आपल्याला ही अनुभूती देतं. त्यांच्या चरित्रातील व्यक्ती ह्या आपल्याला आपल्याशा करतात. कारण, वीणाताईंनी त्यांच्या लेखनातून त्या व्यक्ती जीवंतपणे…
