किरात साप्ताहिक- एक जनहिताय साप्ताहिक!

              1922 साली अनंत वासुदेव मराठे, सामाजिक, राजकीय क्षेत्रा बाबत दूरदृष्टी असलेल्या या महात्म्यांनी, या साप्ताहिकाची गुढी उभारली आणि दि.14.05.2022 रोजी, त्यांच्या चौथ्या पिढीने या साप्ताहिक शताब्दी स्नेह मेळावा संपन्न केला. या स्नेहमेळाव्याचे प्रक्षेपण दृश्‍य माध्यमातून पाहाण्याचे…

0 Comments

व्यंगचित्रकारते गीतकार गुरु ठाकुर यांचा प्रेरणादायी प्रवास : किरातच्या शताब्दी महोत्सवात उलगडले मनातील हितगूज

येतील जातील वादळवारे, नसतील कोणी सावरणारे तोल तुझा ढाळू नको, उगाच पानं गाळू नको घटका पळे ऋतू सहा, प्रत्येक क्षण जगून पहा आभाळाची घेऊन ओढ, मूळ रोवून उभा रहा मात्र उंच जातानाही, तत्व एक सोडू नको ज्या मातीत रुजून आलास, मन तिच मोडू…

0 Comments

कै.भास्कर गंगाराम परब

9 मे 2022 रोजी संध्याकाळी 6.30 वा. भास्कर गंगाराम परब यांच्या निधनाची बातमी कानी आली. लगेच त्यांच्या घरी गेलो, पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्यविधी आटोपून घरी आलो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मागच्या 50 वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर आला. परिचय, प्रेम, ऋणानुबंधाने एकत्र आलेल्या व्यक्तीची पुन्हा कधीही…

0 Comments

अभिमानास्पद व्यक्तिमत्व : प्रथमेश गुरव

किरातचा शताब्दी स्नेहमेळावा वेंगुर्ला-कॅम्प येथे नविनच बांधलेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात अतिशय दिमाखात पार पडला.  यात नृत्याविष्कार, कळसुत्री बाहुल्या, बालदशावतार जुगलबंदी, गीतकार गुरु ठाकूर यांची दूरदर्शनाच्या निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतलेली बहारदार मुलाखत, ‘आवाज चांदण्यांचे’ ही भावस्पर्शी संगीत मैफल असा बहुरंगी-बहुढंगी अप्रतिम…

0 Comments

माझा सोनुला, माझा छकुला…

एकदा एक मनुष्य आपल्या जीवनातल्या सर्व समस्यांना कंटाळून आत्महत्या करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जात असतो. तो समुद्रात उडी घेणार तेवढ्यात एक कोळी तिथे येतो व त्याला अडवतो आणि म्हणतो, “जरा थांब. आधी माझ्याबरोबर चल आणि मी काय दाखवतो ते बघ.“ असे म्हणून तो त्याला एका…

0 Comments

आपल्याला आजाराशी लढायचंय; एकमेकांशी नाही

     मानसिक आजाराला तोंड देणं म्हणजे दीर्घकाळाची लढाई असते. आजाराच्या बाह्य लक्षणांबरोबरच आजाराने त्रस्त व्यक्ती भावना-विचारांच्या पातळीवर सतत लढत असते. कुटुंबियांनाही बहुतांश वेळेला समाजाकडून होणारी अवहेलना, उत्पादकतेत एका व्यक्तीची होणारी कमतरता, आजारामध्ये होणारे चढ-उतार, उपचारांचा खर्च यांच्या ताणाला सामोरं जावं लागतं. मानसिक आजाराने…

0 Comments

रात्रीचा गॅरेज

मध्यरात्रीचा वेळ, सर्वत्र निरव शांतता, आजूबाजूच्या घरांमधील दिवे कधीच बंद झालेले, संपूर्ण गाव साखरझोपेत असल्याचे चित्र. मठ गावातून वेंगुर्ला शहरात प्रवेश करताना शिवाजी चौकातील वळणावर गाडी वळताच डाव्या बाजूला ट्युबलाईटींचा पांढरा प्रकाश, या पांढऱ्या प्रकाशात वयाची पन्नाशी पार केलेली, हाफ पॅण्ट, उकाड्याचा त्रास…

0 Comments

प्रदूषण आणि दिशाभूल करणाऱ्या आंब्याच्या बागा

‘नुकताच एक मराठी पेजवर जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रात तब्बल दीड लाख आंब्याची आमराई रिफायनरीने फुलवली असल्याबाबत लेख आला. तिथे आंब्याचे भरघोस उत्पन्न कंपनी घेत असून जामनगर येथील रिफायनरीमधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराईवर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणाऱ्या नसतात असे…

0 Comments

कलात्मकतेचा मांड उत्सव

निर्जिवाला सजिव करणाऱ्या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्‍वर अशा कलेश्‍वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या…

0 Comments

‘काश्मीर फाईल्स’ च्या निमित्ताने

  काश्‍मीर फाईल्स या चित्रपटावर सोशल मीडिया वर खाली काही प्रतिक्रिया वाचनात आल्या. काश्‍मीर फाईल्स या चित्रपटाची स्टोरी इथे लिहून, त्याची तीव्रता शब्दांत मांडता येणार नाही. किडा मुंग्यांपेक्षाही वाईट पद्धतीने मारले गेलेले काश्‍मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी…

0 Comments