कुटुंबाची साथ मोलाची – खात्री बरं होण्याची
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीची वारंवार विविध पातळ्यांवर घसरण होत असते. त्यांच्या बौद्धिक पातळीवरच्या गोंधळामुळे दैनंदिन व्यवहार सुद्धा अवघड होऊन बसतात. सततच्या भावनिक - मानसिक चढ-उतारांमुळे नातेसंबंध बिघडतात. संवाद आणि इतर कौशल्यं कमी झाल्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत होते. उत्पादकता कमी होते किंवा अधून मधून…
