याचसाठी केला होता अट्टाहास
भारतातील सुप्रसिद्ध पुरातन क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर. ‘भूलोकीचे वैकुंठ‘ अशी संज्ञा संत महात्म्यांनी दिली आहे. या वैकुंठ नगरी पंढरपुरातील आराध्य दैवत म्हणजे श्री पांडुरंग. ‘पायीवारी‘ ही चिज आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी सरकारी कार्यालयातून निवृत्त झाल्यावर वयाच्या ६५ वर्षी मी काही मित्रांसोबत…
