वृंदा कांबळी यांच्या साहित्यावर पीएचडीच्या प्रबंधात अभ्यासपूर्ण लेखन
‘कोकणातील लेखिका वृंदा कांबळी यांनी आपल्या साहित्यातून आदिमतेचा व गूढतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. हा प्रयत्न ठरवून केलेला नाही. पण लेखिका ज्या निसर्गसंपन्न कोकणच्या भूमीत राहतात. त्यातील सांस्कृतिक स्पंदने त्यांच्या लेखनात जाणवतात. त्यांच्या साहित्यात त्यांच्या अवतीभवती वावरणारी माणसे आढळतात. सर्व वयाची, विविध…
