नुकसान भरपाईसाठी बागायतदारांची मागणी
सन २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पिकाची नुकसानी झाली असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे व कोकणातील शेतकयांवर प्रथमच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून विनाविलंब पंचनामे करून शेतकयांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा काजू उत्पादक…
