शहरातील खड्डयांना न.प.चा भोंगळ कारभार जबाबदार
वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असून त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व संबंधित अधिकारी हेच जबाबदार आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून…
