नागरी कृती समितीकडून ‘स्पॉट पंचनामा‘
यंदाच्या मे महिन्यातच बरसलेल्या अवकाळी पावसाने वेंगुर्ला शहरात चाललेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप करत पालिका प्रशासनाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून दिल्या असल्या तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचाच परिणाम म्हणून संतापलेल्या नागरिकांनी पुन्हा ‘वेंगुर्ले शहर…
