जनता दरबारात ११४७ तक्रार अर्ज
अनेक वर्ष प्रलंबित असलेले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी तिन दिवस घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये तिन्ही मतदारसंघातील मिळून जिल्ह्यातून विक्रमी ११४७ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यातील ६३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ५१६ तक्रारी शिल्लक राहिल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्वच तक्रारी सोडविण्यासाठी…
