जाणीव जागृती यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
गेल्या १५ वर्षात सावंतवाडी मतदार संघातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय या भागाच्या विकासास निवडून दिलेल्यांकडून झालाय. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, वस्तीवर, आपल्या हक्काचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने येत आहोत. या भागात आरोग्यसेवा, रोजगार…
