पोषण आहारात समन्वयाचा अभाव
पूर्वी म्हणजे फार नव्हे. अंदाजे पन्नासेक वर्षापूर्वी सात वर्षाची मुलं झाली की, त्याला पहिलीतल्या वर्गात बसविले जायचे. पहिले एक दोन दिवस शाळेत जायला कंटाळा करणारी मुले प्रचंड रडारड, गोंधळ घालीत. पण कालांतराने शाळेतल्या इतर मुलांशी दोस्ती झाल्यावर शाळेला सुट्टीच असू नये असे त्यांना…
