ज्ञानाच्या बाजारातील नवे सत्ताधीश
इथल्या शोषण व्यवस्थेचे मूळ आणि बहुजनांच्या गुलामगिरीचे सार क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत अचूकपणे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ‘विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्तविना शूद्र खचले । एवढे सगळे…
