लाॅकडाऊन…
पावसाळा हा खरोखरच सृजनाचा सोहळा असतो.मेघांनी आपलं दान मातीत ओतल्यावर अंकुराचे सृजन होते. वर्षा ऋतू, नटलेली सृष्टी, इंद्रधनुची कमान, मृदगंध, खळखळणारे झरे, पावसासोबत कोसळणार्या आठवांच्या सरी, मनाच्या कुपीत जपलेले असंख्य बरे वाईट क्षण अशा अनेक गोष्टींना धुमारे फुटतात आणि…