विकासाची चाके नेमकी कुठल्या दिशेने?
भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक मूल्य तत्त्वांचा समावेश केला. त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपल्या संविधानात अंतर्भूत केले. याचा गांभीर्याने विचार केला तर संविधान करताना किती बारकाईने अभ्यास केला होता हे आपल्या लक्षात येईल. ‘धर्मसत्ता की राज्यसत्ता‘ हा पेच सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये निर्माण झाला होता. इंग्लंडच्या तेव्हाच्या…