अनास्थेचे बळी
राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टरांपासून औषधांपर्यंत सर्व गोष्टींची कमतरता आहे. ती काही एका रात्रीत निर्माण झालेली नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे प्रदीर्घ काळापासून होत असलेले दुर्लक्ष. शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकायांना बहुसंख्येने येणाया रूग्णांवर उपचारांबरोबरच भरमसाठ कागदपत्रे रंगविणे, आराखडे तयार करणे आणि प्रशासकीय कामांमध्ये गुंतून राहावे…