रामेश्वराचे सप्तो

           आषाढ महिना सुरु झाला. एव्हाना वेंगुर्लेकरांना रामेश्वर सप्ताहाचे वेध लागलेले असतात. ६ जुलै रोजी श्रीदेव रामेश्वर मंदिर भजनी सप्ताहास सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी रामेश्वर मंदिरात भजनी सप्ताह साजरा होणार नाही असे रामेश्वर देवस्थान ट्रस्टने…

0 Comments

अभिमान वेंगुर्लावासीयांचा – नंदा आजगांवकर

‘स्वाथ्यरक्षणाय विज्ञानानुसन्धानाय च समर्पित‘ या ब्रिदवाक्यानुसारच अनेक परिचारिका आपले प्राणपणाने लावून ‘कोविड १९‘ म्हणजेच कोरोना युद्धात उतरल्या आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या भितीच्या छायेखाली वावरत आहे. अशावेळी जनसेवा करण्यासाठी एखाद्या योद्ध्याप्रमाणेच जीवावरची लढाई असतानाही न घाबरता समाजसेवेचा वारसा घेतलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या सौ. प्राजक्ता…

0 Comments

बहुआयामी व्यक्तिमत्त्व – अतुल हुले

मूळ दाभोसावाडा येथे घर असलेल्या अतुल हुले यांचा जन्म त्यांच्या आजोळी मालवण येथे झाला. वडील कै. तुकाराम कृष्णाजी हुले हे महाराष्ट्राच्या शासनाच्या नोकरीत होते. वित्त विभागाचे उपसचिव या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले आणि वेंगुर्ल्यात आपल्या घरीच स्थायिक झाले. ते वारकरी सांप्रदायाचे अनुयायी होते.…

1 Comment

शाळा म्हणतेय…..

      तसंही मार्च महिना जवळ आला की मी पण जरा गंभीर होतेच. परिक्षांबद्दल मुख्याध्यापिका बाई सगळ्या शिक्षकांची मिटींग बोलवतात आणि मग धावपळ सुरू होते सगळ्या शिक्षकवर्गाची!! कुणी आपला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे लागतं तर कुणी अंतर्गत मूल्यमापनाच्या!! प्रत्येक वर्गात मग…

0 Comments

आंबोलीत हत्तीग्राम!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एका प्रकल्पाची घोषणा केली आहे. गेल्या दोन दशकापासून कर्नाटकपासून कोकण, गोव्यापर्यंत हत्तींचा धुमाकूळ सुरु आहे. विविध योजना करुनही हत्तींचा उपद्रव थांबलेला नाही. शेतीचे प्रचंड नुकसान आणि हत्तींच्या दहशतींमुळे काही जमिनी पडिक टाकण्याची शेतक-यांवर वेळ आली आहे. याच हत्तींचा…

0 Comments

ग्रहण कोरोना आपत्तीचं….

२१ जूनला सूर्यग्रहण पार पडले. सोशल मिडियाच्या कृपेने ग्रहण या विषयावरचे बरेच लेख वाचनात आले. त्यातल्या एका लेखात म्हटलं होतं की, साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ‘ग्रहण‘ म्हणजे सावल्यांचा खेळ. जेव्हा एक खगोलीय वस्तू दुस-या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली…

0 Comments

लॉकडाऊन आणि शिक्षण

शिक्षणसंस्था आणि विद्यार्थी यांविषयी लिहिताना एक महत्त्वाचा घटक आपण विचारात घ्यायला हवा होता, जो नेहमीच विसरला जातो किवा दुर्लक्षित केला जातो, तो म्हणजे अध्ययन क्षमता कमी असलेली किंवा शारीरिक व बौध्दिक क्षमता नसलेली मुलं आणि त्यांचं शिक्षण! एरवीचं म्हणजे नेहमीच्या परिस्थितीतच त्यांना शिकवणं…

0 Comments

श्रद्धा

      कल्पना करा.. एखाद्याच्या राहत्या घरावर रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या वडाची फांदी पडली आहे. त्याच्या पूर्ण घराचे मंगलोर कौलाचे छप्पर जमीनदोस्त झालंय, सांध्यातून चि-याच्या सगळ्या भिंती निखळल्या आहेत, घरातल्या सगळ्या सामानाची मोडतोड झाली आहे, संसारोपयोगी किडूक-मिडूक सुद्धा पावसानं भिजून गेलं आहे.…

0 Comments

वेंगुर्ल्याचा पाऊस…

‘वेंगुर्ल्याचा पाऊस‘ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेत वेंगुर्ल्याच्या पावसाचे यथार्थ वर्णन आहे. कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म वेंगुर्ल्याचा. उभादांडा येथे समुद्र किना-यावर त्यांचे घर. कवी पाडगावंकरांचे वेंगुर्ल्यातील वास्तव्य १० वर्षे होते. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्यामुळे ‘वगुर्ल्याचा पाऊस‘ ही अतिशय…

0 Comments

…नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

कोरोना नसता तर येणा-या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपूराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट ‘गरुडावर बैसोनि‘ पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणा-या वारक-यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना…

0 Comments
Close Menu