श्रीमद् भागवत सप्ताह पारायण-निरुपण-प्रवचन सोहळा

दि. 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2022 (चैत्र वद्य पंचमी ते वद्य द्वादशी 1944) या कालावधीत श्री देव वेतोबा संस्थान आरवली, ता. वेंगुर्ला येथे श्रीमद्‌ भागवत सप्ताह पारायण - निरुपण - प्रवचन सोहळ्याचे आजोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात 20 एप्रिल रोजी …

0 Comments

वायंगणीत आढळली कासवाची नवी प्रजाती

वायंगणी-वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही प्रजातीचे एकत्र गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली आहे. कासवाच्या या नव्या प्रजातीचे जनुकीय विश्‍लेषण करुन या नव्या प्रजातीला वायंगणी-वेंगुर्ला चे नाव देण्यात यावे अशी मागणी कासवमित्र सुहास तोरसकर व कासव अभ्यासकांकडून होत आहे.…

0 Comments

पर्यटन मंत्र्यांची कृषी प्रदर्शनास भेट

वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. चांदा ते बांदा योजनेंतर्गत कृषी विकास महाराष्ट्र शासन…

0 Comments

नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ‘कोकण आयडॉल‘ पुरस्काराने सन्मानीत

कोकण भूमी प्रतिष्ठान-समृध्द कोकण प्रदेश संघटनेने महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात जनतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी करणा-या व देशांत नावलौकीक मिळविलेल्या अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्लोबल कोकण उद्योग परीषदेत ‘कोकण आयडॉल‘ या पुरस्काराने मुंबई येथील कार्यक्रमांत सन्मान करण्यात आला. यात वेंगुर्ला नरगपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला…

0 Comments

सिधुरत्न समृद्ध योजनेत महाविकास आघाडी कुठेही कमी पडणार नाही

सिधुरत्न समृद्ध योजना पुढील एक ते दीड वर्षात मोठे यश मिळविल. त्यामुळे देशातील इतर पर्यटक ही योजना पहाण्यासाठी येतील. या योजनेसाठी महाविकास आघाडी कुठेही कमी पडणार नाही. यापुढेही नेहमी कोकणी माणसाच्या सोबत राहून कोकणचा शाश्वत विकास करु असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे…

0 Comments

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला सागर विश्रामगृहाच्या कामाचा शुभारंभ

पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेंगुर्ला येथील सागर विश्रामगृह या इमारतीची दुरुस्ती व मजबुतीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी नजिकच्या जलबांदेश्वर येथे करण्यात आलेल्या सुशोभिकरण विकासकामाचे उद्घाटनही केले. तसेच यालाच लागून असलेल्या व…

0 Comments

सिधुदुर्गच्या विकास कामात वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा-ब्रिगेडियर सावंत

आपण राजकारणात आल्यापासून ते शेवटपर्यंत दीनानाथ वेर्णेकर हे आपल्यासोबत होते. मी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. मी खासदार असताना सिधुदुर्ग जिल्ह्यात जी जी विकासकामे केली त्यात तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या उभारणीतही वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती बिग्रेडियर सुधीर…

0 Comments

भाजी मार्केटच्या रखडपट्टीमुळे वेंगुर्ला बाजारपेठेवर परिणाम

प्रत्येक ठिकाणच्या बाजारपेठेवर त्या शहराची आर्थिक सुबत्ता अवलंबून असते. वेंगुर्ल्याचे क्रॉफर्ड मार्केट ही केवळ बाजाराची जागा नसून हा एक ऐतिहासिक वारसा आहे. सन 2018 मध्ये गावठी बाजाराची सकल्पना उदयास आली. याला अपवाद ठरला तो वेंगुर्ला बाजार. कारण, या दैनंदिन बाजारपेठेची रचनाच ही सर्वसमावेशक…

0 Comments

पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी मुकनायक बनावे

ब्रिटीशकाळापासून आतापर्यतचा काळ हा पत्रकारीतेसाठी संघर्षकाळ ठरत आला आहे. पत्रकारांना नेहमीच तटस्थ राहून भुमिका बजावावी लागते. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मुकनायक‘ हे वृतपत्र सुरु केले होते. आताही पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी मुकनायक बनावे असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीच्या…

0 Comments

दशावताराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे आगामी पुस्तक

दशावतार ही कोकणच्या भूमीवर रुजलेली आणि फोफावलेली प्राचीन लोकनाट्य कला आहे.  1985 साली तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीत अशोक भाईडकर यांनी केवळ तीन वर्षात अथक परिश्रम करून शेकडो दशावतारी नाटके पाहून आणि त्यातील काही नाटकांचे ध्वनिफितीवर मुद्रण करुन त्यांच्या संहिता बनवल्या. दशावतारी लोकनाट्य या विषयावरील…

0 Comments