खुली निबंध स्पर्धा- मतदार म्हणून लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा
स्वातंत्र्यानंतर आपल्याला लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार मिळाला. याद्वारे लोकसभा, विधानसभा, स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूकांमधून आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. जे आपल्या भागातील आपल्या समस्या, अडचणी जाणून असतात. जनतेचे सेवक म्हणून आपण उमेदवाराला निवडून दिल्यावर पदभार स्वीकारल्यानंतर नेमके काय बदल घडतात. सत्ता…
