आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज : सत्यविजय नाईक
हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने २१ जून रोजी सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडे व वजराट या गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाचे…
