गवळीवाडा रहिवाशांना हक्काची जागा तर कातकरी समाजाला हक्काची घरे
ब्रिटिशकाळापासून वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे ते राहत असलेली हक्काची जमीन नव्हती. गेली ४० वर्षे यासाठी राहिवाशांचा लढा सुरू होता. तो प्रश्न आता संपुष्टात आला असून नुकत्याच वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या समाधान शिबिरात येथील सुमारे ४१ कुटुंबांपैकी १७ कुटुंबांना ताबा पावतीचे…
