महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती…

0 Comments

संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट मीटरविरोधात आवाज उठवत आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असला तरी ग्राहकांचा त्याला विरोध आहे. सुरुवातीच्या टप्यात अनेक ठिकाणी जुने किंवा बंद पडलेले मीटर काढून त्यांच्या जागी स्मार्ट…

0 Comments

जिल्ह्यातील पडीक जमिनी बचतगटांना मिळणार

शासनाने शासकीय पडीक जमिनी या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ चे कलम ३८ मधील तरतुदीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद किंवा माविमअंतर्गत येणारे महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. चारा, बांबू व अपारंपरिक ऊर्जास्रोतांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या…

0 Comments

शिरोडा-वेळागर ताज प्रकल्पाला मिळणार गती

शिरोडा-वेळागर येथील बहुचर्चित ताज प्रकल्प सुरू होण्यासाठी लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या १८५ खातेदारांना सुमारे ६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील त्रिपक्षीय कराराला मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाले…

0 Comments

खाऊगल्लीमुळे पर्यटनाला चालना मिळेल

बंदरावर वाढत असलेल्या गर्दीचा विचार करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा व पर्यटकांना अधिक चांगला आनंद लुटता यावा, यासाठी बंदरावर जाणाऱ्या मार्गावरील मांडवी रोडनजीक खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय वेंगुर्ले पालिकेने घेतला होता. या अनुषंगाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण…

0 Comments

श्री आनंदनाथ संजीवन समाधी उत्सव संपन्न

श्री स्वामी समर्थाचे अंतरंग शिष्य भक्तश्रेष्ठ महापुरुष श्री आनंदनाथ महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव सोहळा कॅम्प येथील समाधी मंदिरात २० जून रोजी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आनंदनाथांचे पणतू सचिन वालावलकर यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर स्वामी मठात आनंदनाथांची आरती व महाप्रसादाचा लाभ…

0 Comments

आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज : सत्यविजय नाईक

हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने २१ जून रोजी सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडे व वजराट या गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाचे…

0 Comments

जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी सुजाता पडवळ

प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे १८ जून रोजी जन आरोग्य समितीची सभा संपन्न झाली. शासनाच्या २३ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.…

0 Comments

पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – नगराध्यक्ष गिरप

वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला एकूण ३० लाभार्थी उपस्थित होते. यावेळी पीएम स्वनिधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मोदी सरकारने…

0 Comments

वेंगुर्ला शहरातील गटारांची कामे अयोग्य पद्धतीने

     वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा १७ जून रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी  मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी आमदार दीपक केसरकर यांची सिंधुरत्न योजना  उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदेश…

0 Comments