पुन्हा एकदा मायनिंगचे वारे…!
जागतिक स्तरावर ज्या सह्याद्रीचा पर्यावरणाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार होतो त्या पट्ट्यातील काही गावे मायनिंग दलालांच्या घशात घालण्याचं षडयंत्र गेल्या पंधरा वर्षापासून राजकीय लॉबी करत आहे. माधवराव गाडगीळ समितीच्या अहवालाबाबतही कोकणातील नेते मंडळींनी चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. माधवराव गाडगीळ…
