सामान्यांच्या हक्कांसाठी काम करणारे कृतीशील अधिकारी

             जिल्ह्यात गेली काही वर्षे माझ्या क्षमतेनुसार सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क येतो. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा कोणताही बाऊ न करता किंवा अतिरेक न करता केलेला वापर जेव्हा मला काहीतरी रचनात्मक करायचे आहे असा…

0 Comments

साहित्यातला वैज्ञानिक वारकरी : डॉ. जयंत नारळीकर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिवस. अध्यक्षांची निवड जाहीर झाली आणि एक सुखद धक्का बसला. अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वात एक इतिहास लिहिला गेला. पहिल्यांदाच एक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार होता. ज्यांच्या रहस्यमय विज्ञानकथांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या बालमनावर…

0 Comments

संच मान्यतेच्या निर्णयामुळे ग्रामशिक्षणावर संकटाचे सावट

कोकणातल्या बऱ्याच शाळा बंद होण्याच्या टप्यावर : नव्या संच मान्यतेचा निर्णय आणि संभाव्य परिणाम       कोकणातील निसर्गरम्य पण दुर्गम भागात शिक्षणाचा वसा घेऊन चालणाऱ्या जिल्हा परिषद शाळांपुढे आज अस्तित्वाचं संकट उभं आहे. शासनाच्या नव्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हा…

0 Comments

पुरातन मंदिरांचे वैभव जपण्याचा ध्यास : प्रसाद परब

           मंदिर हे केवळ उपासनेचे स्थळ नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीकही आहे. हाच वारसा जपण्यासाठी, वेंगुर्ल्याचे सुपुत्र प्रसाद परब यांनी एक अनोखा ध्यास घेतला आहे.       कोरीव बांधकामे, नक्षीदार दीपमाळ, लाकडी व दगडी सभामंडपांची सर्जनशील रचना, धातूचे ओतकाम, चांदीच्या…

0 Comments

सांघिक कामगिरीचा विजय!

           नुकतीच पार पडलेली ‘क्रिकेट वर्ल्डकप चॅम्पियन ट्राॅफी‘ भारताने तीनवेळा जिकून इतिहास घडविला. त्याबद्दल ह्या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यापूर्वी ‘२०२३ वर्ल्डकप‘ भारत फायनलला येऊन हरला त्याबद्दल दुःख वाटते. त्याचं काय झालं ‘काळ आला होता पण…

0 Comments

ऐतिहासिक सत्य स्वीकारण्याची समाजात मानसिकता निर्माण होणे गरजेचे!

       महाराष्ट्र राज्य हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणारे राज्य आहे, परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती जाती धर्माच्या अहंकारी वृत्तीपायी अस्थिरतेकडे झुकताना दिसते. विशेषतः याची सर्वाधिक झळ कला क्षेत्राला जाणवते. एखादे नाटक अगर सिनेमा असो…

0 Comments

सिंधुदुर्गातील आगारांना दिलेल्या सीएनजी बसेस जुन्या

               राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यात एक हजार सीएनजी गाड्या देण्याचे सुतोवाच शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 700 गाड्या राज्यात पुरविण्यात आल्या आहेत. त्या सुमारे 7 वर्षे वापरलेल्या व सीनजी गॅसकिट बसवून पाठविलेल्या गाड्या असल्याचे समजते. जिल्ह्यातील…

0 Comments

एस्‌‍टीच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी सेवेत अडथळा

  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‌‘बहुजन हिताय बहुजन सुखाय‌’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित, सुखकर वेळेत प्रवास देण्याचे वचन दिले आहे. मात्र, महामंडळाला आपल्याच वचनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण महामंडळाच्या बसेस वेळेवर सुटत तर नाहीतच, शियाय…

0 Comments

बुरा न मानो होली है,!

            देशात सगळीकडे शिमगोत्सव साजरा केला जात आहे. निरनिराळ्या रंगांची उधळण केली जात आहे, विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने राहणारी कोकणी माणसे या शिमगोत्सवाला आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह…

0 Comments

सत्तावीस वर्षांचे महायुद्ध

      भारतात शाळकरी मुले, भारत देशाचा अत्यंत साचेबद्ध इतिहास शिकतात. शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या ह्या पाठ्यपुस्तकातून भारताचा अभिमानास्पद आणि जाज्वल्य इतिहास वगळण्यात येतो. तो प्रामुख्याने भारताच्या ब्रिटिश साम्राज्याबरोबरच्या लढ्यावर केंद्रीत असतो. म्हणूनच भारतीय उपखंडाचा चेहमोहरा लक्षणीयरित्या बदलणाऱ्या या महायुद्धाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत यात…

0 Comments
Close Menu