नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे – एम.के.गावडे
नारळ हा कल्पवृक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे. त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले. वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक…