मराठीचा अभिमान असायलाच हवा

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण केले. यात अस्मिता दाभोलकर, वैष्णवी पडवळ, जान्हवी माणगांवकर, जिज्ञासा पाटील, वैष्णवी न्हावी, दीशा कोनकर, यामिनी शेळके, दुर्वा…

0 Comments

प्रदीप केळूसकर यांच्या ‘माणिकमोती’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. वृंदा कांबळी यांनी कथानिर्मितीविषयी बोलताना केळुसकरांनी त्यांच्या ग्रामीण व नागरी जीवनातील  अनुभवविश्‍वातून कथाबीज निवडून घेतल्याचे सांगत त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष…

0 Comments

वेंगुर्ल्यात साकारणार कवितेचे गाव

शासनाने महाबळेश्‍वर जवळील भिलार या गावी पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठी गावकऱ्यांनी देखील या कामी एकजुट दाखविली. त्यामुळेच भिलार या पुस्तकांच्या गावाची नेोंद सर्वदूर पसरली. पुस्तकांच्या गावापाठोपाठ राज्य सरकारतर्फे आता ‘कवितेचे गाव’ हा उपक्रम राबवला…

0 Comments

साद फाऊंडेशन पत्रलेखन व काव्यस्पर्धा बक्षिस वितरण संपन्न

  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत येथील शैलेजा पांढरे (आजगाव)- प्रथम, श्रेयश शिंदे (कणकवली) आणि राजू पठाण (अमरावती)- द्वितीय, तर शर्वरी जाधव (कणकवली),…

0 Comments

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था, व्यापारी यांची ओरोस येथे सभा

जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे.आपल्या काजूला एकओळख असून एक विशिष्ट दर्जा,जी आय मानांकन प्राप्त झालेला आहे हा काजू जर केरळ, बेंगलोरमध्ये गेला तर तो मिक्स करून वापरला जाईल व आपल्या काजूची ओळख…

0 Comments

अपेडा संस्थेकडून काजू उद्योजकांना मार्गदर्शन

महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपिन वरसकर, संचालक दयानंद काणेकर यांनी राज्यातील काजू कारखानदारांचा सुमारे अडीच वर्षे प्रलंबित असलेला एसजीएसटी परतावा परत मिळविण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी राज्याचे विक्रीकर आयुक्त यांची भेट घेऊन स्पष्टपणे बाजू मांडली होती. त्यामुळे परतावा योजना पूर्ववत…

0 Comments

   ‘माझा वेंगुर्ला’च्या आरोग्यधामचा शुभारंभ

योजना कितीही चांगली असली, तरी जोपर्यंत ती योग्य पध्दतीने लागू केली जात नाही, तोपर्यंत त्या योजनेचा सामान्य जनतेसाठी काहीही उपयोग होत नाही. आयुष्मान भारत ही केंद्राची योजना अतिशय चांगली आहे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी जरुर असतील. त्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे…

0 Comments

सामाजिक व आर्थिक शाश्वत विकास हेच ध्येय!

‘मानव साधन विकास संस्था‘ ही कोकणातील एक नामांकित सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ‘सिंधुपुत्र‘ उपक्रमा अंतर्गत मासेमारी या पारंपारिक व्यवसायास पुरक म्हणून आर्थिक वृद्धीसाठी २०० मच्छिमार युवक युवतींना वॉटर स्पोर्टस कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा…

0 Comments

सिधुदुर्गात भूगर्भातील पाणीपातळी खालावली

सिधुदुर्ग जिल्ह्यात ४२ शासकीय निरीक्षण विहिरी आहेत. यापैकी दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड या ३ तालुक्यात प्रत्येकी ७ विहिरी आहेत. कणकवलीत ६, मालवणला ५, कुडाळ व वेंगुर्ल्यात ४ तर वैभववाडीत २ विहिरींचा समावेश आहे.          जानेवारी, मार्च, मे व ऑक्टोबर असे वर्षातून चारवेळा या निरीक्षण…

0 Comments

वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण

     सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ८७ मच्छिमार सिधुपुत्रांना गोवा येथे वॉटर स्पोर्टसचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन केंद्रीय संस्थे मार्फत अधिकृत परवाना देण्याचा स्तुत्य कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी आरवली-सागरतीर्थ येथील ‘आराकिला‘ या पंचतारांकित रिसॉर्टवर संपन्न झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री रविद्र चव्हाण,…

0 Comments
Close Menu