बाप्पाने जपला मायेचा गोडवा!

एका माटवीखाली आपल्याला सर्रासपणे एकाच गणपतीचे पूजन केल्याचे दिसते. पण वेंगुर्ला येथे एकाच माटवीखाली ‘मामा’ आणि ‘भाचे’ अशा दोन गणपतींचे पूजन होत असून ही प्रथा 66 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे.       गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात माटवीखाली एकच गणपती दिसून येतो. मात्र, वेंगुर्ला तालुक्यातील…

0 Comments

कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा

देवाच्या भक्तीला किंवा सेवेला ना काळ, ना वेळ त्याचप्रमाणे ना जात, ना पात. एवढचं नव्हे तर वयाची सुद्धा अट नसते, याचे चित्र वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध कुडपकर यांच्या गणपतीच्या चित्र शाळेत दिसून येत आहे. कुडपकर यांची चौथी पिढी जी अनुक्रमे आठवी व सहावी इयत्तेत…

0 Comments

गणपतीच्या माध्यमातून जपली जाते बांधिलकी

वेंगुर्ला येथील कनयाळकर कुटुंबाचा शाही पेहरावातील गणपती       जुन्या पिढीतील घराण्याची व्यावसायीक ओळख गणपतीच्या माध्यमातून अजूनही कनयाळकर कुटुंबिय जपत आहेत. पिढ्यानपिढ्या शाही पेहराव केलेल्या गणपतीच्या मूर्तीचे पूजन कनयाळकर यांची येणारी प्रत्येक पिढी करीत आहेत.       पूर्वीच्या काळी व्यापारी वर्गाला जसा समाजात मान होता. तसाच मान त्यांच्या घरी होणाऱ्या सण…

0 Comments

संत मुक्ताबाई

हरीदासाच्या घरी। मज उपजला जन्मांतरी॥ म्हणसी काही मागा। हेची देगा पांडुरंगा॥       मुक्ताई सुंदर- मुक्ताईच्या 721 व्या पुण्यतिथीचे वर्ष सध्या सुरु आहे. शके 1901 हे मुक्ताईच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. शके 1201 मध्ये अश्‍विन शुद्ध प्रतिपदेस मध्यान्ह समयी आळंदी येथे विठ्ठलपंत व रुक्मिणी ह्या…

0 Comments

स्वातंत्र्यसंग्रामांतील वेंगुर्लेवासीयांची कामगिरी

भारतात आणि मुख्यतः पुण्या-मुंबईकडे कोणतीही चळवळ सुरू झाली की तिचे पडसाद वेंगुर्ल्यात सर्वप्रथम पडावयाचे हे जवळ जवळ ठरल्यासारखेच झाले होते. 1857 च्या क्रांतियुद्धाच्या वेळी तात्या टोपेच्या सैन्यांत इथल्या पंडित घराण्यापैकी नाना पंडित यांनी बजावलेली कामगिरी वेेंगुर्लेवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू…

0 Comments

स्वातंत्रोत्तर ७५ वर्षात काय साधलं व काय गमावलं?

१५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष. हे देशात साजरे करताना रावापासून रंकापर्यंत सर्वजण आनंदाने व देशभक्तीने न्हाऊन जात आहेत. यावर्षी तर देशाच्या पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा‘ फडकविण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार देशातील प्रशासकीय यंत्रणेने हे अभियान उत्स्फूर्तपणे राबविले आहे. ‘भारत माता की…

0 Comments

स्वामी समर्थांची वेंगुर्ला शहराला अलौकिक देणगी : सद्गुरु भास्करपंत वागळे!!

    अक्कलकोटच्या सद्गुरू स्वामी समर्थांचे वेंगुर्ल्यावर खूप प्रेम होते. त्याला कारणही तसेच घडले होते. सुमारे दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी (1790 ते 1872) उभादांडा येथील महान सद्गुरू परम विठ्ठलभक्त पूर्णदास बाबा उसपकर यांच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दस्तुरखुद्द विठ्ठल रखुमाई मानवी दांपत्याच्या रूपाने तब्बल तेरा महिने…

0 Comments

आयुष्याला उत्तर देतांना…

तुज पंख दिले देवाने- - विशेष मुलांसाठी पुण्यातील प्रिझम फैौंडशन ही संस्थ्ा काम करते. या संस्थ्ोमधील बेन्यू प्रशिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक विद्या भागवत यांनी लिहिलेल्या विशेष मुलांच्या जिद्दीच्या कहाण्या ‘तुज पंख दिले देवाने’ या नवीन सदरात ... “अरे राजा, रात्र झाली, आता झोपा रे,…

0 Comments

बच्चे मन के सच्चे…

      त्या दिवशी मानसीच्या घरी सहज भेटायला गेले होते. तर तिच्या घरी तिची दोन वर्षांची मुलगी स्वरा आणि तिच्यात जुगलबंदी चालू होती. स्वराला ती भात भरवत होती. शेवटचे दोन तीनच घास राहिले होते. पण स्वराला ते नको होते. त्यामुळे मानसीने घास…

0 Comments

पराकोटीचे विठ्ठल भक्त ह.भ.प.हुले बुवा- एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व!!

आषाढी एकादशी आली म्हणजे हटकून वेंगुर्ला-दाभोसवाडा स्थित कै.तुकाराम कृष्णाजी उर्फ हुले बुवांची आठवण येते. हे माझ्याच बाबतीत घडते असे नाही तर वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आदी तालुक्यांतील अनेक विठ्ठल भक्तांना त्यांची तीव्रतेने आठवण आल्यावाचून राहत नाही...!!!     ह.भ.प.हुले बुवा पराकोटीचे विठ्ठल भक्त होते. आपले…

0 Comments
Close Menu