►मोबाईल चार्जिगसाठी शहराकडे धाव
तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली असून अजूनही ग्रामीण भागात खंडित झालेला विजपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांचे मोबाईल बंदावस्थेत आहेत. दरम्यान, वेंगुर्ला शहरातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी शहराकडे धाव घेत आपले मित्रपरिवार, पाहुणे तसेच स्नेही यांच्याकडे मोबाईल, पावर…