जन्मस्थळ दर्शन श्‍यामच्या आईचे

पूज्य साने गुरूजीच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त       ‘आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू! सौख्याचा सागरू, आई माझी!’ असे भावोत्कट उद्गार उभ्या महाराष्ट्राला देणाऱ्या संस्कारभूषण पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष! एक प्रासादिक लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रतिभासंपन्न शिक्षक, चैतन्याचा…

0 Comments

तयार करू मनांना, झेलण्या सर्व आव्हानांना

‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे ढोपर’ हे बडबड गीतातील बोल अल्लड मनाच्या आशादायी भावनांना खूप मजेशीर पद्धतीने रेखाटतात. पण जीवनात येणाऱ्या खऱ्याखुऱ्या आव्हानांना पेलताना ह्याच गीतातील बोलांप्रमाणे आपण सगळेच आपली अक्षमता झाकण्यासाठी अशा पळवाटा शोधत असतो;…

0 Comments

रिस्टार्ट अँड रिचार्ज

भारतातील प्रत्येक घरात कुणी ना कुणी बडा सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलेलं असतं... मग ते घर श्रीमंत असो, मध्यमवर्गातील असो किंवा अगदी तळागाळातील असो. आपल्याकडे सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य ‘सेटल्ड’ झालं असं समजण्याचा जो एक प्रघात आहे तो बहुतांशी खरा सुद्धा आहे. बऱ्याच…

0 Comments

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची शोकांतिका!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, की जी सामाजिक सुधारणांचा पाया ठरते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणा­या महाराष्ट्राला थोर पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. त्याचा उगम प्रामुख्याने झाला तो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रगल्भ लेखणीतून. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला…

0 Comments

मु. पो. कुबलचाळ, ता. वेंगुर्ला

मध्यरात्री अचानक भिंतीवरील घड्याळ भिंतीवरुन खाली पडण्याचा आवाज आणि माझा घाबरुन ओरडल्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे जागी झाली. मला काही लागलं नाही याची खात्री करत, घडाळ्याच्या काचा एकत्र करून सर्व साफसफाई झाल्याची खात्री झाल्यानंतर अस्मादिकांसह सर्वजण पुन्हा निद्रेच्या अधीन झालो. नक्की वर्ष…

0 Comments

हे थांबवा….

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या दोन घटना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्या. विशेष म्हणजे त्यातील एक घटना चक्क वेंगुर्ल्यात घडली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती किशोरवयीन तरुणी आहे, हे आणखीनच आश्‍चर्यकारक.       आमचं वेंगुर्ला असं जातीय किंवा धार्मिक दुहीचं नाहीच मुळी.…

0 Comments

“अयोध्या” एक विलक्षण नाट्यानुभव 

 केदार देसाई लिखित दिग्दर्शित “अयोध्या“...भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध ह्या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याची संधी वेंगुर्लेवासीयांना लाभली.                   केदार देसाई नाव उच्चारले की, रंगमंचावर नवनवीन संकल्पना पाहायला मिळणार याची खात्री रसिक प्रेक्षकांना…

0 Comments

पालकांसमोरची नवी आव्हाने

न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही।       मानसशास्त्र या विषया सोबत काम करताना साधारणपणे कोविड नंतरच्या काळापासून पालक आणि पाल्य या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव ही वारंवार जाणवणारी समस्या वाटते आहे. समाज माध्यमांचा अविवेकी वापर विद्यार्थ्यांकडून वाढला असल्यामुळे…

0 Comments

आमचे पबीकाका

शिर्षक वाचताना मराठी निबंध असावा बहुदा असंच वाटेल आपल्याला. पण हो, म्हणावा तर निबंध म्हणावं तर व्यक्त होणं. तेही आपल्या सर्वांच्याच पबीकाकांद्दल. पबीकाका म्हण्णजे श्री. प्रभाकर नागेश नाईक. या 10 जानेवारी रोजी पबीकाका वयाची 75 री पूर्ण करीत आहेत. यानिमित्त हा छोटासा लेखन…

0 Comments

देवाचीये द्वारी उभा क्षणभरी

       कोकणात मंदिर संस्कृती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. येथील घराघरांत धार्मिकतेचा प्रभाव दिसून येतो. इतर हिदूंचे सण साजरे करण्याबरोबरच येथील मंदिरांमधील उत्सव तेवढ्याच भक्तिभावाने साजरा करण्यात कोकणातील माणसांचा पुढाकार असतो. त्यामुळे येथील वातावरण हे नेहमीच भक्तिमय दिसून येते. दिवाळी संपून गावोगावच्या…

0 Comments
Close Menu