नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन

मी अनेक वर्षे कुडाळ वेंगुर्ला प्रवास करते आहे. प्रवासात थोड्याच वेळासाठीही भेटणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मी गप्पा करते. अर्थातच बोलता बोलता मी साहित्य या विषयापाशी येते. प्रत्येकवेळी माझ्या मनावर चिंतेचा ओरखडा उमटत राहातो. त्या त्या वेळीच या मुलांसाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असा विचार रूजतो.…

0 Comments

देवदिवाळी – संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

    कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्त्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा‘ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदिवाळी.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा…

0 Comments

बदलती दिवाळी…आनंद तोच. पण बदलणारा

अनुभव म्हटल्यावर स्वतःच बालपण आलच आणि आपलं बालपण म्हटल्यावर गाव सुद्धा आलं. मग सुरूवात होतेय ती ३० वर्षांपूर्वीच्या गावच्या दिवाळीने! ५-६ वर्षांच वय जेव्हा समज यायला लागलेली.       आमची दिवाळी सुरू व्हायची ती नरक चतुर्दशीलाच, वसुबारस ते धनत्रयोदशी आम्हा स्वधर्मियांना कळायला बराच अवधी…

0 Comments

मातोंडची ग्रामदेवता श्री देवी सातेरी : जत्रौत्सव विशेष

आदिशक्ती आदिमाया देवीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावच्या श्री देवी सातेरीची ख्याती आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हा जत्रोत्सव थाटात…

0 Comments

श्रीदेवी सातेरी जत्रौत्सव विशेष

  वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा पहिला जत्रौत्सव रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे.  खरेतर परब कुळाच्या मुळपुरुषाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीदेवी सातेरी अणसूर येथून येथे आली. त्या पुण्यपुरुषाची भक्ती थोर होती. म्हणूनच श्रीदेवी सातेरी ही भक्ती व श्रद्धेचे प्रतिक आहे.…

0 Comments

व्यवस्थेला हवा मानवी चेहरा..

         आज एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टेली मेडिसिन उपचार प्रणाली द्वारे दुर्गम भागातील रूग्णांवर उपचार कशाप्रकारे होतील याचे प्रयोग होत आहेत. आयुष्ामान भारत, महात्मा फुले योजना अशा योजनांवर उपचारांवरील खर्चाची रक्कम मर्यादा प्रति कुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत करण्यात आली आहे.…

0 Comments

अशोक काकतकर सर

१० मार्च १९४५ ला जन्मलेल्या कै.अशोक रामचंद्र काकतकर सरांच्या जीवनपटाचा विचार करताना जुन्या मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी नोकरीला सुरूवात केली. यांची पहिली नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील पोकळी येथे ते सरकारी विभागात कन्स्ट्रक्शन खात्यात होती. उपजत हुशार असलेल्या काकतकर…

0 Comments

‘…तरच तमसो मा ज्योतिर्गमय!‘चे सार्थक होईल

  आपला देश अनेक जाती, पंथ, धर्म यांच्या जडणघडणीतून निर्माण झाला आहे. जो तो आपली संस्कृती, परंपरा जपत आपापले सण साजरा करतात. परंतु, दिवाळी हा एक असा सण आहे की, तो सर्व जाती धर्मात, सर्व स्तरात साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, बृहदारण्यक…

0 Comments

सिंधुदुर्गात कौशल्यावर आधारित खादी उद्योग असूनही खादी भांडारची उणीव

सन १९५० पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून देशांत निर्माण झालेल्या खादी उद्योग वा व्यवसायातील बनविलेल्या वस्तु विक्रीसाठीची शासकीय विक्री केंद्र अर्थात खादी भांडार अद्यापही कांही जिल्ह्यात झालेली नाहीत. यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र…

0 Comments

केवळ आरक्षण नको तर आत्मसन्मान जपणे गरजेचे!

            भारताच्या संसदेच्या नवनिर्मिती वास्तूत नुकतेच लोकसभेत ४५४ विरूद्ध २ मतांनी महिला आरक्षण संमत करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने केला, की ज्या विधेयकाला ‘नारीशक्ती वंदन विधेयक‘ म्हणून ओळखले जात आहे. गेल्या २७ वर्षांच्या कालावधीत संसदेत ज्या विधेयकाला हुलकावणी…

0 Comments
Close Menu