कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत पोहचवा – अजयकुमार मिश्रा
शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर जनतेचे काम करणारे सरकार कसे असते याचा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाढी होणार आहे, तरी बूथवरील कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आपल्या बुथवरील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन केंद्रीय गृह…