एम.ए.अभ्यासक्रमात ‘बाया पाण्याशीच बोलतात‘
कणकवली येथील प्रसिद्ध कवी आणि दै. तरुण भारतचे पत्रकार अजय कांडर यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात‘ या कवितेचा मुंबई सोमय्या महाविद्यालयाच्या (महाविद्यालयाचा स्वतंत्र विद्यापीठ अभ्यासक्रम) एम.ए. द्वितीय सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या कवितेचा मुंबई विद्यापिठ व सोलापूर विद्यापिठ प्रथम वर्ष कला,…