आंबा, काजू बागायतदारांना वेंगुर्ल्यातून पाठींबा
हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीडा-रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरातील मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. वेंगुर्ला शहरातील व्यापाऱ्यांनी…
