पालकांसमोरची नवी आव्हाने
न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही। मानसशास्त्र या विषया सोबत काम करताना साधारणपणे कोविड नंतरच्या काळापासून पालक आणि पाल्य या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव ही वारंवार जाणवणारी समस्या वाटते आहे. समाज माध्यमांचा अविवेकी वापर विद्यार्थ्यांकडून वाढला असल्यामुळे…